लोकयुती पक्ष

ध्येय आणि उद्धिष्ट

  • लोकयुती पक्षाचं ध्येय म्हणजे महाराष्ट्रात सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य, आणि रोजगार या मुलभूत गोष्टी सर्वांसाठी उपलब्ध करून देणे.
    आम्ही भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख शासनाची उभारणी करू इच्छितो.
  • एक असं महाराष्ट्र निर्माण करणं –
    जेथे प्रत्येक नागरिक सुरक्षित, शिक्षित आणि सन्मानाने जगेल.
    जेथे सत्ता ही लोकांच्या हाती आणि न्याय हा प्रत्येकासाठी समान असेल.

✅ मोफत आणि दर्जेदार शिक्षण
✅ सर्वांसाठी मोफत आरोग्य सेवा
✅ शेतकऱ्यांसाठी सुलभ कर्ज व पिकविमा
✅ महिलांची सुरक्षितता आणि सन्मान
✅ रोजगार आणि व्यवसायासाठी सरकारी मदत

🌾 महाराष्ट्राची संस्कृती जपणार

🚆 प्रत्येक शहर रेल्वेने जोडणार

🚛 शेतकऱ्यांसाठी नवी रेल्वे कोच योजना

⚡ सर्वांसाठी मोफत वीज

💡 तरुणांसाठी नवकल्पना आणि स्टार्ट-अप प्रोत्साहन